नियती

कधी कधी नशीब इतके देते . . कि ते घ्यायला आपली ओंजळ कमी पडते . . आणि कधी कधी नियती आपल्याशी असा खेळ खेळते कि ,आपण फक्त तिच्या हातातील बाहुले बनून राहतो . ती आपली कधी क्रूर चेष्टा करते . . तर ती आपल्याला कधी कधी प्रेमाने अंजारते , गोंजारते . . . . आणि शेवटी हेच अंतिम सत्य आहे कि, आपण फक्त नियतीच्या हातातील बाहुले आहोत . . जेंव्हा जेंव्हा हे ज्याला कळले तो जगात सुखी समाधानी बाकी . . बाकी आम्ही सगळे धावत्या मशिन्स .

Comments